हम जलजीवनमिशन के महत्व और इसके उद्देश्यों पर चर्चा करते हैं, जो हर व्यक्ति को स्वच्छ जल उपलब्ध कराने के लिए समर्पित है।
| दृष्टी | मिशन |
|---|---|
| प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नियमित आणि दीर्घकालीन आधारावर, परवडणाऱ्या सेवा शुल्कावर, निश्चित गुणवत्तेचे पुरेसे प्रमाणात पिण्याचे पाणी सुरक्षित होईल ज्यामुळे ग्रामीण समुदायाचे राहणीमान सुधारेल. |
|
जलजीवन मिशन के तहत जल संरक्षण और प्रबंधन के महत्व पर चर्चा करें। यह हमारी जिम्मेदारी है।
व्यवस्थापन सल्लागार
मोबाईल: ७३७०६९५४५०
अनिश पाटील
डेटा एंट्री ऑपरेटर
मोबाईल: ९३०७०६६३७
श्रेया गद्रे
तालुका समन्वयक
मोबाईल: ८८८३२३३३३३
उपअभियंता: श्री. निहाल चवळकर (प्रभारी)
फोन: 9762936869
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाइट
भारत सरकारने 2024 पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जल जीवन मिशन (JJM) सुरू केले. या योजनेतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी दिले जात आहे.
मिशन आरंभ: 15 ऑगस्ट, 2019